डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा हवामान अंदाज: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; मार्च-एप्रिलमध्ये गारपिटीचे संकेत!

डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा हवामान अंदाज: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; मार्च-एप्रिलमध्ये गारपिटीचे संकेत!

ADS किंमत पहा ×

हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, सध्या उत्तर भारतामध्ये एकापाठोपाठ एक सक्रिय होणाऱ्या ‘वेस्टर्न डिस्टरबन्स’मुळे (WD) हवामानात मोठी उलथापालथ होत आहे. रशियातील सायबेरिया भागात तापमान उणे ६० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम भारतीय हवामानावर होत आहे. सध्या उत्तर भारतात पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये तीव्र थंडीची लाट असून दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये थंडी आणि धुक्यासाठी ‘ऑरेंज’ आणि ‘येलो’ अलर्ट जारी केला आहे.

Leave a Comment