राज्यात या तारखेपासून वातावरण बिघडनार..पंजाब डख अंदाज

राज्यात या तारखेपासून

राज्यात या तारखेपासून वातावरण बिघडनार ; प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी मोलाचा सल्ला दिला आहे. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असून, ३० डिसेंबर २०२५ पर्यंत ही थंडीची लाट कायम राहणार आहे. या काळात दिवसाही थंड वारे वाहतील, ज्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा जाणवेल. मात्र, नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच … Read more

मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार

कापसाच्या भावात मोठी वाढ

मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या पोष्टमध्ये आपण २२ डिसेंबर २०२५ रोजी मानवत बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेल्या बाजार भावाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. आज मानवतच्या बाजारपेठेत कापसाच्या दरात मोठी सुधारणा पाहायला मिळाली असून, उत्कृष्ट दर्जाच्या कापसाला प्रति क्विंटल 7545 रुपयांपर्यंतचा भाव मिळाला आहे. बाजारपेठेतील प्रत्यक्ष स्थिती आणि दरांबाबत … Read more

हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

हरभरा पीक पाणी

हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ; हरभरा हे पीक पाण्यासाठी अत्यंत संवेदनशील मानले जाते, त्यामुळे त्याचे पाणी व्यवस्थापन अत्यंत विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार, हरभऱ्याला पाणी देताना पिकाची अवस्था आणि जमिनीचा ओलावा लक्षात घेणे गरजेचे असते. पेरणीपासून ते फूल लागण्यापूर्वीच्या काळात तुम्ही गरजेनुसार कधीही पाणी देऊ शकता. मात्र, … Read more

MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द

MahaDBT Yojana

MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द ; महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने’ अंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. या योजनेसाठी २०२५-२६ या वर्षाकरिता १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून त्याद्वारे २६,९७२ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. … Read more

जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर

जानेवारी अखेर

जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी ५२६ कोटी रुपयांचा विमा हिस्सा भरला होता. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सव्वादोन लाख शेतकऱ्यांचे सुमारे १४ कोटी रुपये होते. पीक कापणी प्रयोगानंतर आता अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्षात आलेल्या उत्पन्नाची माहिती केंद्र सरकारला पाठविण्यात आली आहे. त्यावर कार्यवाही सुरू असून जानेवारीअखेर पात्र शेतकऱ्यांना … Read more

खरीप पीक विमा २०२५ : सरसकट मिळनार का ? कधी मिळनार…

खरीप पीक विमा २०२५

खरीप पीक विमा २०२५ : सरसकट मिळनार का ? कधी मिळनार… खरीप हंगाम २०२५ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष आता खरीप पीक विम्याच्या वितरणाकडे लागले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांची अंतिम आकडेवारी आणि पैसेवारी जाहीर होत असून, ज्या जिल्ह्यांची पैसेवारी ५० पैशांच्या खाली … Read more